भारतामध्ये विड्याचे पान शुभ मानले जाते अनेक लग्न समारंभात ही पान आवर्जून खाल्ले जाते बरेच जणांना जेवल्यानंतर पान खाण्याची सवय असते.
पान जेवणानंतर खाल्ल्यानंतर होणारे फायदे…
- तोंड आल्यास ही पानामुळे लवकर आराम मिळतो.
- सर्दी झाल्यास पान लवंगी सोबत खाणे फायद्याचे आहे
- बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
- दुखापत झालेल्या ठिकाणी पानाचा रस लावल्याने जखम लवकर भरते.
- पान व चुना यामुळे वाताचा त्रास कमी होतो.
- पुरुषांना रात्री झोपण्यापूर्वी पान सेवन करण्याचा सल्ला दिला जातो कारण पानमुळे पुरुषांची हार्मोन्स शक्ती वाढते.
- पान खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते व अन्न पचनास मदत होते.