जेवणानंतर पान खाणे वाईट की चांगले?

 

भारतामध्ये विड्याचे पान शुभ मानले जाते अनेक लग्न समारंभात ही पान आवर्जून खाल्ले जाते बरेच जणांना जेवल्यानंतर पान खाण्याची सवय असते.

पान जेवणानंतर खाल्ल्यानंतर होणारे फायदे

  • तोंड आल्यास ही पानामुळे लवकर आराम मिळतो.
  • सर्दी झाल्यास पान लवंगी सोबत खाणे फायद्याचे आहे
  • बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
  • दुखापत झालेल्या ठिकाणी पानाचा रस लावल्याने जखम लवकर भरते.
  • पान व चुना यामुळे वाताचा त्रास कमी होतो.
  • पुरुषांना रात्री झोपण्यापूर्वी पान सेवन करण्याचा सल्ला दिला जातो कारण पानमुळे पुरुषांची हार्मोन्स शक्ती वाढते.
  • पान खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते व अन्न पचनास मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *